Skip to main content

क्रांति दिन - 9 ऑगस्ट

      मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच आमच्या हिंदमाता शिक्षण मंडळ बोरगांवच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाच्या प्रमुख पाहुण्या डॉ सी. एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास ह्या विषयावर व्याख्यान दिले.आपल्याच परिसरात वाळवा तालुक्यात झालेले स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थ्यांना माहिती व्हावे या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. 
   वाळवा तालुका हा सांगली जिल्ह्यातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पुढारलेला तालुका आहे. वाळवा तालुका हा शुर, गुणी व स्वातंत्र्यप्रिय लोकांचा मुलुख म्हणून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचे जसे त्याचे नाव जसे पंचक्रोशीत दोन हात करण्यास दुमदुमत होते तसे स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या सर्व विधायक क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा प्रयत्नही विशेष उल्लेखनीय आहे हे स्पष्ट आहे.  1892 सली कशाळकर आणि मुंदले यांनी प्रतोद हे वर्तमानपत्र  सातारा आणि इस्लामपूर येथे सुरू होते. वाळवा तालुक्यातील लोक जागृत व राष्ट्रप्रेम आष्टा गोविंदराव उर्फ रावसाहेब लिमये हे वकील होते.राष्ट्रीय सभेसाठी वाळवा तालुक्यातील रावसाहेब लिमये व हरिभाऊ तळवलकर आघाडीवर होते.आचार्य जावडेकर यांनी 1921 ते 26 या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे व प्रचाराचे काम केले.26 जाने 1930 रोजी वाळवा तालुक्यातील लोक व सर्व कार्यकर्ते एकत्रित येवून कायदेभंग केला. 
अशा प्रकारे डॉ. सी.एस. बोधले यांनी वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास यावर प्रकाशझोत टाकला.

Comments

Popular posts from this blog

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...

लाल बहादुर शास्त्री जयंती: 2 ऑक्टोबर 2024

भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री, आपल्या साधेपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाला उजळून दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे निर्णय घेतले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिळवलेला विजय हा त्यांच्या नेतृत्वाचेच फळ होते. "जय जवान जय किसान" हे त्यांचे प्रसिद्ध घोषणाशब्द आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशाच्या सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शास्त्रीजींचा साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू होता. ते अतिशय साधा जीवन जगत होते. त्यांच्या साधेपणामुळेच जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यांच्या निधनानंतरही लोक त्यांना आदराची भावना बाळगतात. शास्त्रीजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु त्यांनी कधीही धीर सोडला नाही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि धैर्य हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या युव पिढीला शास्त्रीजींच्या जीवनातून बरेच काही शिकायला मिळते. त्यांच्या साधेपणा, दे...

महात्मा गांधी जयंती: 2 ऑक्टोबर 2024

महात्मा गांधी, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महान नेते होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारित एक अद्वितीय स्वातंत्र्य लढा उभारला. त्यांच्या विचारांनी भारतालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना प्रेरणा दिली. अहिंसा आणि सत्याग्रह: गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन शक्तिशाली शस्त्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी हिंसाचाराचा विरोध करून, प्रेम आणि करुणेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांचे सत्याग्रह चळवळी, विशेषतः दांडी यात्रा, जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय स्वातंत्र्य संग्राम: गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी खादी चळवळ, असहकार चळवळ आणि भारत छोड़ो आंदोलन सुरू करून ब्रिटिशांना मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. एक विश्व नेता: गांधीजी केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आफ्रिका, अमेरिका आणि युरोपसारख्या देश...